कोल्हापूर

केदारलिंग विकास सेवा संस्थेची ७१ वी  वार्षीक सर्वसाधारण सभा  उत्साहात .

१५ टक्के लाभांश देणार - अध्यक्ष भगवान पाटील यांची माहिती  बाजारभोगाव (प्रतिनिधी ) पिसात्री (ता. पन्हाळा) येथील केदारलिंग विकास सेवा संस्था...

पन्हाळा तहसीलदारांकङून बाजारभोगाव महसूल पथकाचे कौतुक

बाजारभोगाव (प्रतिनिधी)पूरग्रस्त भागातील आपत्ती व्यवस्थापन कार्यवाहीदरम्यान किसरुळ येथील गर्भवती महिलेचे प्राणवाचक स्थलांतर यशस्वीपणे पार पडले. बाजारभोगाव महसूल पथक, आरोग्य कर्मचारी,...

कोल्हापूर महानगरपालिकेकङून स्थलांतर सुरवात

चित्रदुर्ग मठामध्ये एक कुटुंब स्थलांतरीत कोल्हापूर, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून ती...

गगनबावडा तालुक्यात रुग्णवाहिकेतच प्रसूती; आईला जिवदान, बाळाचा मृत्यू

गगनबावडा (प्रतिनिधी) गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय २९) या महिलेला आज सकाळी ९:४५ वाजता प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण...

वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे-मांगले बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली

बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शिरोळ तालुक्यातील बच्चे...

नृसिंहवाडी दत्त मंदिरात चौथा दक्षिणद्वार सोहळा

धरणातील वाढीव विसर्गामुळे कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ बुबनाळ (अनिल जासुद)  शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने आज मंगळवारी १९...

गगनबावड्यात मुसळधार पाऊस कोल्हापूर- गगनबावडा वाहतुक बंद

 गगनबावडा (प्रतिनिधी)           गगनबावडा तालुक्यामध्ये गेले चार दिवस सतत जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे .या पावसामुळे कातळी, सांगशी , पळसंबे, अंदुर-शेणवडे...

वारणा धरणातून ३० हजार क्युसेक विसर्ग;

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शित्तूर वारुण (शिवाजी नांगरे ) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणी पातळी...

न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूर ता. 14.( प्रतिनिधी ) कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई...

शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही – मा. आम. सत्यजित पाटील

     . सरूड ( प्रतिनिधी )             सध्याच्या महायुती सरकारने फक्त निवडणुकीपुरत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली...