Mahasatta_sangli

मालगाव येथील वॉटर पार्कमध्ये पर्यटकांना मारहाण; मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा

मिरज (प्रतिनिधी)मालगाव (ता. मिरज) येथील बळीराजा वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना तेथील कामगारांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

योगेश रोकडे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” प्रदान

मिरज (प्रतिनिधी)हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड (महाराष्ट्र) यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार २०२६” वितरण...

कोंबिंग ऑपरेशनमध्ये मिरज ग्रामीण पोलिसांना मोठे यश; १० गंभीर गुन्ह्यांतील मुख्य आरोपीसह तिघांना अटक

मिरज (प्रतिनिधी)लिंगनूर येथे पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दहा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात मिरज ग्रामीण...

मिरजेत स्वच्छता दूतांचा आगळावेगळा सन्मान

नगरसेविका अपर्णा विवेक शेटे यांच्या संकल्पनेतून पद्मावती शांती सेवा फाउंडेशनचा आदर्श उपक्रम मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून...

नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सत्कार

मिरज (प्रतिनिधी)सांगली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, सांगलीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांच्या...

शेक्सपियरची नाटके चिरकालीन असून त्यामध्ये मानवी जीवनाचे चिरंतन तत्त्वज्ञान – प्रा. आर. बी. पाटील

लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयात वाचन दिन साजरा मिरज (प्रतिनिधी)वाचन दिन आणि जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या ४६२ व्या जयंतीनिमित्त लोकनेते...

मोहन वनखंडे यांच्या पुढाकाराने मिरज तालुक्यासाठीच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास वेग

मिरज (प्रतिनिधी)मिरज तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एकत्रितपणे कार्यरत राहावीत, तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सुसज्ज...

अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील निधीवर अनियमितता ; डॉ. महेशकुमार कांबळे यांचा आरोप

मिरज (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना’ अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमिततेचे...

माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य बसवेश्वरांनी केले – कॉ.धनाजी गुरव

मिरज (प्रतिनिधी) माणसाला माणसाशी जोडण्याचे आणि केवळ समाजाशीच नव्हे तर संपूर्ण जगाशी नाते निर्माण करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले, असे...

पृथ्वीराजबाबा पाटील यांच्यावर ‘कोल्हापूर पश्चिम’ची जबाबदारी

प्रभारीपदी नेमणूक ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नवी टीम सांगली - प्रतिनिधी (विनायक क्षीरसागर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यभर...