ताज्या बातम्या

राजकीय

घडामोडी

वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती – उद्योजक विनायक यादव

अन्नदानाच्या सेवेची १५ वर्षांची परंपरा कायममिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)आषाढी वारीनिमित्त मिरज शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील परीट गल्लीत गेल्या १५ वर्षांपासून...

मिरजेत वाहतूक पोलिसांची ८६ जणांवर कारवाई ; अल्पवयीन चालक व नियम मोडणाऱ्यांना दंड

मिरज (प्रतिनिधी)मिरज वाहतूक पोलिसांकडून शहरात अल्पवयीन वाहनचालक, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाढते अपघात रोखण्यासाठी ही...

सूरज साखरेला संपवण्याची सुपारी घेणारा राकेश कारंडे जेरबंद

एलसीबीची कारवाई; रफीक-शहाबाजच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ, कोल्हापूर (प्रतिनिधी) पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्या खुनाचा कट रचून त्याला संपवण्याची...

टाकळी उपसरपंचपदी भाजपच्या कल्पना कदम ; आ. सुरेश खाडे यांच्याकडून सत्कार

मिरज (प्रतिनिधी) मिरज तालुक्यातील टाकळी गावच्या उपसरपंचपदी भाजप प्रणित टाकळी सुभाषनगर ग्रामविकास पॅनलच्या सदस्या कल्पना दत्तात्रय कदम यांची निवड झाली...

सावळीतील विविध प्रश्न तत्परतेने मार्गी लावू – ना. संजय शिरसाठ 

मिरज (प्रतिनिधी)  सावळी गावातील दलित वस्ती विकासकामे, संविधान भवन उभारणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेच्या प्रलंबित जागेच्या प्रश्नासंदर्भात राज्याचे...

भूमिपुत्रांच्या उद्योजकतेतून घडेल समृद्ध कोल्हापूर : राजे समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्रस्थापित उद्योजक आणि व्यावसायिकांनी स्थानिक भूमिपुत्रांना उद्योग-व्यवसायात संधी दिल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच कोल्हापूर देशातील उद्यमशीलतेचे प्रमुख केंद्र म्हणून...

सोशल मीडियाचा बदलता चेहरा;सरकारला प्रश्न विचारण्याच व्यासपीठ

कोल्हापूर (प्रतिनिधी) देशातील राजकारणात गेल्या दशकभरात सोशल मीडियाचे महत्त्व लक्षणीय वाढले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

बळीराजा इंटरनॅशनल स्कूल गंगापूर येथील विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

कुर ता-19(वार्ताहर)भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीने शालेय...

शेतकरी दिनानिमित्त बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाचा भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी)बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर विभागाच्या वतीने शेतकरी दिनानिमित्त सडोली खालसा (ता. करवीर) येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले....

एसटी बसला भीषण आग, चालकाचे प्रसंगावधान, ४३ प्रवाशांचे प्राण असे वाचले?

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सुमारे सवा सात...