Month: August 2025

संवेदना बोथट झाल्यामुळेच अनेक अनर्थ घडतायत – प्रा.मिलिंद जोशी

सांगली (प्रतिनिधी) विकासाच्या नावाखाली चंगळवाद वाढल्यामुळेच समाजातील अनेक घटकांच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. त्यामुळेच समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून त्यामुळे...

ज्या व्यक्तीला भूतकाळ माहित नाही, त्याचा वर्तमान सिमित – डॉ. अवनीश पाटील

साळुंखे महाविद्यालयात इतिहासाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात मिरज (प्रतिनिधी) इतिहास शिकताना भूतकाळाची जाणीव ठेवली पाहिजे. आज ज्या गोष्टी...

महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर, मिरज इमारतीला गळती

मिरज सुधार समितीकडून महापालिका मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा मिरज (प्रतिनिधी) मिरजेतील कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा व अधिकाऱ्यांची उदासिनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयाची दयनीय...

गगनबावडा तालुक्यात रुग्णवाहिकेतच प्रसूती; आईला जिवदान, बाळाचा मृत्यू

गगनबावडा (प्रतिनिधी) गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय २९) या महिलेला आज सकाळी ९:४५ वाजता प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण...

वारणा नदीच्या पुरामुळे बच्चे सावर्डे-मांगले बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली

बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शिरोळ तालुक्यातील बच्चे...

नृसिंहवाडी दत्त मंदिरात चौथा दक्षिणद्वार सोहळा

धरणातील वाढीव विसर्गामुळे कृष्णा-पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ बुबनाळ (अनिल जासुद)  शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने आज मंगळवारी १९...

गगनबावड्यात मुसळधार पाऊस कोल्हापूर- गगनबावडा वाहतुक बंद

 गगनबावडा (प्रतिनिधी)           गगनबावडा तालुक्यामध्ये गेले चार दिवस सतत जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे .या पावसामुळे कातळी, सांगशी , पळसंबे, अंदुर-शेणवडे...

वारणा धरणातून ३० हजार क्युसेक विसर्ग;

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शित्तूर वारुण (शिवाजी नांगरे ) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे धरणाची पाणी पातळी...

न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूर ता. 14.( प्रतिनिधी ) कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई...

शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही – मा. आम. सत्यजित पाटील

     . सरूड ( प्रतिनिधी )             सध्याच्या महायुती सरकारने फक्त निवडणुकीपुरत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी केली...