mahasatta_team

आदमापूरचा सतेज पाटील ‘ झाला ‘राजपत्रित अधिकारी’..!

एमपीएससी' परीक्षेत सतेज पाटीलचे यश : राज्यात प्राप्त केली ७५ वी रँकमुदाळ तिट्टा( प्रतिनिधी )  जिद्द ,चिकाटी आणि महत्वकांक्षेला प्रयत्न...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी डॉ. ए. के. गुप्ता

कोल्हापूर (प्रतिनिधी): तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती...

श्लोक राऊत याने रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये पटकाविले गोल्ड पदक

कोल्हापूर (प्रतिनिधी): सेवंडे स्कूलचा विद्यार्थी श्लोक राऊत याने रायफल शूटिंगच्या जिल्हा व विभागीय स्पर्धेमधून गोल्ड पदक मिळवून आज नागपूर येथे...

ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट

प्रा. सी. डी. लोखंडे , डॉ. अजिंक्य बगडे  कोल्हापूर. (प्रतिनिधी)  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार...

बिद्री साखर कारखान्याची पहिली उचल विनाकपात रु. ३४५२ जाहीर

बिद्री, (प्रतिनिधी) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन   रु. ३४५२ प्रमाणे विनाकपात...

नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस हरपला!

मुंबई, (प्रतिनिधी): “महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात जिंदादिल, मनमिळाऊ आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे गंगाराम गवाणकर आता आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने...

कोल्हापूरातील रस्त्यांची अवस्था दयनीय नागरिकांची कुचंबना

कोल्हापूर (प्रतिनिधी):  कोल्हापूर शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था ही सध्या एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून वाहतुकीस...

कोल्हापुरी चप्पल उद्योगानेही काळानुरूप परिवर्तन करणे अपरिहार्य – रविंद्र माणगावे

तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील प्रत्येकाने बदल स्वीकारले पाहिजेत. कोल्हापूर ता.28 (प्रतिनिधी):  सध्याचे युग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग, व्यापार...

लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शन

सर्वसामान्य नागरिकांसाठी तब्बल आठ महिने सुरु राहणार कोल्हापूर  (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी  विलास पॅलेस येथे  शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमांतर्गत लंडन येथून...

माणुसकीशी नातं जपण्याचा माझा प्रयत्न : उदय कुलकर्णी

जुन कोल्हापूर समजून घ्यायचं असेल तर भिरभिर वाचलच पाहिजे - माणिकराव साळुंखे कोल्हापूर. (प्रतिनिधी) आपण माणसातल्या माणुसकीपासून फार दूर गेलो...