Mahasatta_sangli

प्रधानमंत्री आवास अंतर्गत ‘गोखले इन्फ्रा’तर्फे उभारलेल्या गृहप्रकल्पाचे शनिवारी हस्तांतरण

मिरजेतील या भव्य प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत हस्तांतर मिरज (प्रतिनिधी)प्रधानमंत्री आवास योजना सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांतर्गत उभारलेल्या...

आष्ट्यात नगरपालिका टेंडर राड्यात भाजपाची “सरसी” राष्ट्रवादीची “मुरसी

"भाजप-राष्ट्रवादीत" संघर्षाची नांदी आष्टा (प्रतिनिधी /तानाजी टकले) आष्टा नगर पालिकेतील टेंडर भरण्यावरून भाजपा आणी राष्ट्रवादीत झालेल्या राड्याला आज यू टर्न...

आष्टा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी : शिवसेनेची मागणी

…. अन्यथा याप्रसंगी उपोषण करू : राकेश आटूगडेआष्टा (प्रतिनिधी) नागरिकांच्या कामांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेले अन अनेक महिन्यापासून रजेवर असलेले...

आष्टा नगरपालिकेने टेंडर निविदा प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात करावी:राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पालिकेत अनागोंदी कारभार, गुंडगिरी मोडून काढू :संग्राम जाधव आष्टा प्रतिनिधी /डॉ. तानाजी टकले विकासकामांच्या निविदासाठी पालिकेने मुदतवाढ दिली असली तरी...

राज्यस्तरीय कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धेत साळुंखे महाविद्यालयाची ऋता डांगे प्रथम

मिरज (प्रतिनिधी) शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे बी.ए. भाग 2 मध्ये शिकणारी कु. ऋता डांगे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय...

मिरज जंक्शनचा विकास का होत नाही ? रेल्वे महाव्यवस्थापकांना घेराव घालत सुधार समितीकडून प्रश्नांचा भडीमार

मिरज (प्रतिनिधी) महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाचे जंक्शन असून सुध्दा मिरज जंक्शनचा विकास का रखडला आहे? असा सवाल करत मिरज सुधार...

प्रगतीसाठी नाभिक बांधवांची एकी महत्त्वाची – रवी बेलपत्रे

महामंडळाच्या सांगली शाखेकडून आयोजित वधू-वर मेळाव्यास प्रतिसाद मिरज (प्रतिनिधी-विनायक क्षीरसागर)काळाच्या ओघात नाभिक समाज प्रगतीपासुन वंचित राहतोय. समाजाला एकत्रित लढा देण्याची...

हरवलेली सोन्याची अंगठी २४ तासाच्या आत शोधुन काढली ; मिरज शहर पोलीसांची कामगिरी

मिरज (प्रतिनिधी) मिरजेतील रेहमतुल्ल्हा हॉटेलमध्ये तासगाव चिंचणी येथील राहुल पंडीत गायकवाड हे जेवायला गेले असता त्यांची ९९ हजार ५०० रुपयांची...

मिरजेत महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

मिरज (प्रतिनिधी) शहरातील ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती, जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा, सर्वधर्म समभाव अंध व अपंग सेवाभावी...

प्रत्येकाने आपले १००% योगदान दिल्यास २०४७ पर्यंत भारत बनेल विकसित राष्ट्र – बिरादार

बापूजी साळुंखे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न मिरज (प्रतिनिधी)स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाश्वत विकासाचा मार्ग भारताने स्वीकारला आहे. विकसित भारत म्हणजे आत्मनिर्भर भारत...